१. हरिहर किल्ला, नाशिक (Harihar Fort, Nashik)
पावसाळ्याच्या एकदम अल्हाददायी वातावरणात त्र्यंबकेश्वरजवळील हरिहर किल्ल्याला भेट देणं हे एक उत्तम ट्रेकिंगला जाण्याचं ठरेल. ह्या हरिहर किल्ल्याच्या पायऱ्या चढाईसाठी सोप्या आणि तितक्याच अवघड असल्या तरी कसे बसे किल्ल्यावर गेल्यावर उंचावरुन दिसणारं निसर्गाचं भव्य दिव्य नयनरम्य दृश्य डोळ्याची पारणं फेडतं. हरिहर किल्ला(Harihar Fort) हा ट्रेकिंगसाठी थोडा अवघड आणि चढण्यासाठी किचकट असला तरी ते साहस करण्यास आजच्या तरुणाईला आवडतं.
ट्रेकिंगवेळी खबरदारी घेणंही तितकंच म्हत्त्वाची आहे. हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी मुंबईसह,ठाणे ,कल्याण,अहमदनगर आणि नाशिक येथून पर्यटक येत असतात. इगतपुरी - त्र्यंबक पट्ट्यातील हा गड असल्यामुळे येथे पावसाचे प्रमाण देखील जास्त आहे.
ज्यांना लोकांना साहसी आणि आव्हानात्मक गड चढायला आवडतं त्या लोकांसाठी कळसुबाई शिखर हे एक उत्तम ठिकाण ठरेल.कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे ह्याची उंची समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर एवढी आहे . अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात हे शिखर आहे. पावसाळा सुरू झाली की येथे खूप लांब लांबून येणाऱ्या पर्यटकांची आणि ट्रेकर्सची खूप मोट्या प्रमाणात गर्दी या शिखरावर(Kalsubai ) होते. कळसुबाई शिखर चढत असताना तुम्ही आपण चलो त्या पायवाटांवरुन खाली पाहिल्यास तुम्हाला हिरवीगार शेती दिसेल. पर्यटकांना चढाईसाठी सोपं जावं म्हणून आधीमधी दगडाचे वट्टे देखील बसवण्यात आल्या आहेत .
पावसाळ्यात तुम्ही कळसुबाई शिखरावर गेलात तर उंचावर धुकं पसरलेली दिसतात जस कि आपण त्या धुकावरती असल्याचा भास होती ती मंज्या काही वेगळीच आहे. कळसुबाई शिखराच्या अंतिम पॉईंटवर पावसाळ्यात कडक्यांची थंडी असतेच त्या सोबतच आपल्यावर पावसाचा मारा तो गार वारा ती दाटलेली धुकं त्या धुकातून मस्त रमत गंमत , मंज्या मस्ती करत जाणे ही एक येणारी मज्जा काही वेगळीच असते.
पावसाळ्यात तुम्ही कळसुबाई शिखरावर गेलात तर उंचावर धुकं पसरलेली दिसतात जस कि आपण त्या धुकावरती असल्याचा भास होती ती मंज्या काही वेगळीच आहे. कळसुबाई शिखराच्या अंतिम पॉईंटवर पावसाळ्यात कडक्यांची थंडी असतेच त्या सोबतच आपल्यावर पावसाचा मारा तो गार वारा ती दाटलेली धुकं त्या धुकातून मस्त रमत गंमत , मंज्या मस्ती करत जाणे ही एक येणारी मज्जा काही वेगळीच असते.

३.हरिश्चंद्रगड, (Harishchandragad)
४. रतनगड (Ratangad)
अहमदनगर जिल्हात अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड आणि कळसूबाई शिखरापासून काही तासांच्या अंतरावर असलेला अजून एक गड किल्ला म्हणजे रतनगड एकाच पट्ट्यातील या गड किल्ल्यांवर पावसाळ्यात ट्रेकर्सची गर्दी होते. ट्रेकिंगदरम्यान वाटेत असणाऱ्या रंगीबेरंगी फुलांमुळे आपल्याला सताऱ्यातील कास पाठरची आठवण करून देतो.
हा एक वेगळा अनुभव रतनगडचा (Ratangad) प्रवासात मन मोहून टाकतो. हलक्या हलक्या धुक्यात रिम जीम पडणार पाऊस या मुले गड सर करण्यासाठी एक वेगळीच मझ्या येते. रतनगडावरुन दिसणाऱ्या सांधण दरीची (Sandhan Valley)मन मोहक दृश्य देखील आपल्याला पाहायला दिसतात.

५. लोहगड किल्ला, लोणावळा (Lohgad Fort, Lonavala)
ट्रेकिंगसाठी लोणावळ्यातील लोहगड किल्ला (Lohgad Fort) हा पर्यटकांचा अतिशय आवडता ठिकाण आहे.पावसाळा सुरू झाला रे झाला की एथे मुंबई - पुण्यातील पर्यटकांची पावलं आपोआप लोहगडाच्या दिशेने वळू लागतात.


लोहगडावर अनेक ऐतिहासिक वास्तु आणि ठिकाणं आहेत. विंचुकडा, उलटा वाहणार धबधबा, हनुमान दरवाजा, नारायण दरवाजा, गणेश दरवाजा, महादरवाजा अशी बघण्यासारखी ठिकाणे आहेत. या गडावरुण पवना धरणाची मनमोहक दृश्य दिसतात. पायऱ्याचा रस्ता आणि लोहगडाला लाभलेला ऐतिहासिक वारसा यामुळे या किल्ल्याचं सौंदर्य आणखी वाढतं.
६. कलावंती दुर्ग, पनवेल (Kalavantin Durg, Panvel)
पावसाळा आला की आपल्याला आठवतो तो अजून एक गड तो म्हणजे पनवेल शहराजवळ असणारा कलावंती दुर्ग हा कलावंती दुर्गाकडे सर्व ट्रेकर्स मंडळींची पावलं हळू हळू वळू लागतात.कलावंतीण दुर्गावरील (Kalavantin Durg) निमुळत्या छोट्या पायऱ्या, त्यावरुन कोसळणारं पांढराशुभ्र पाणी आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी असं चित्तथरारक दृश्य येथे पाहायला मिळतं. पावसाळ्यात कलावंतीण दुर्गावर जात असाल तर आपण थोडी खबरदारी घेतली पाहिजे.
वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |











